vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात वादळी वारा आणि पाऊस वीज पडल्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू वृत्त

राज्य प्रतिनिधी-उत्तर प्रदेशात वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. भदोही जिल्ह्यात सर्वाधिक १५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

याशिवाय, मिर्झापूरमध्ये १०, फतेहपूरमध्ये ९, बदाऊनमध्ये ५, तर बरेलीत ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांश मृत्यू हे वीज पडल्यानं, भिंत कोसळल्यानं आणि वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे अंगावर पडल्यानं झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची तातडीनं दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच, बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संबंधित पोस्ट

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

विभागीय क्रीडा संकुल समिती बैठक-प्रवेशासाठी डिजीटल पडताळणी पद्धतीचा अवलंब;ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती,वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६

vishwatmaklokswamivarta