vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता.

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता…

राज्य प्रतिनिधी

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता… प्रशासन सदर घटनेवर गंभीरतेने लक्ष ठेवून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे

नेपाळच्या रसूवा या तिबेट सीमेवरच्या जिल्ह्यात अचानक आलेल्या प्रचंड पुरात बळी गेलेल्यांची संख्या १६० वर पोहोचली.

या पुरामुळे ७५० पर्यटक बेपत्ता असून यात १३३ भारतीयांचाही समावेश. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी नेपाळमधील भारतीय दूतावासानं हेल्पलाईन क्रमांक जारी केले —

📞 +९७७ ९८५ १३१ ६८०७

📞 +९७७ ९७० ९१० ७५००

📞 +९७७ ९८१ ०३२ ६११७

 

संबंधित पोस्ट

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटीलअवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत..

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली

वीस वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटला, नर्मदेतून महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta