vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला लागले, पाणी कपात दूर होण्याची शक्यता…

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला लागले पाणी कपात दूर होण्याची शक्यता…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्ये सध्या 10% पाणीकपात लागू आहे. परंतू मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने त्यात होणारी वाढ आनंददायक आहे.

मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे

मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे. मध्यरात्री विहार नंतर पहाटे तानसा देखील ओव्हर फ्लो झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली 10% पाणीकपात लवकरच दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

संबंधित पोस्ट

आज ठाणे बंद : जालना येथे मराठा आरक्षण आंदोलनावर केलेल्या लाठीचार्ज निषेधार्थ..

vishwatmaklokswamivarta

खामगावचा गुरुवारचा आठवडी बाजार पुढे ढकलला

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर जाऊन पक्ष संघटन मजबूत करा – संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होत असतांना शिवसेना बांधतेयनिष्ठावंतांची मोट – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर एकत्र होणार सुनावणी…

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत-ठाणे जिल्ह्यात 13 धान/ भरडधान्य खरेदीसाठी केंद्रे

vishwatmaklokswamivarta

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे