vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

‘भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली…

 

मुंबई प्रतिनिधी

भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली

मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले होते

भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

Nभारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

संबंधित पोस्ट

सीबीएससी बोर्ड 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर करणार

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

vishwatmaklokswamivarta

५.७% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

पंजाबमध्ये नुकत्याच पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत  घडलेल्या घटनेचा व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी केलेल्या विधानाचा काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या  समितीने केली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर  यांनी केली

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिले सौरग्राम मान्याचीवाडीतील सौर ऊर्जीकरणाचे लोकार्पण

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta