vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले..

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले..

जालना, प्रतिनिधी: जालना जिल्ह्यात सर्वत्र  मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील 14 नागरिक पुरात अडकले होते असता जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रदेश काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष पटोले यांच्याकडे स्वाक्षरी,मोहिमेचा अहवाल सादर – शेख. महेमूद..

vishwatmaklokswamivarta

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभागी व्हा…

ठाणे जिल्ह्यात २५ नोव्हेंबर पासून पशुगणनेस प्रारंभ-पशुसंवर्धन विभागाचे नियोजन पूर्ण

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी उप पोस्ट ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोईनागरिकांची नाराजगी याच्याकडे लक्ष देणार तरी कोण?

vishwatmaklokswamivarta

धारावीतील बदललेली वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाबद्दल धारावी नागरिक समितीचे निवेदन

मेरा रेशम मेरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन