vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची सेवा झाली सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं चार नव्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची सेवा झाली सुरू

 

राज्य प्रतिनिधी

वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या शुभारंभ प्रसंगी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला;

वाराणसीमध्ये चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांच्या लोकार्पण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत.

आज, वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत सारख्या गाड्या भारतीय रेल्वेच्या पुढील पिढीचा पाया रचत आहेत. रेल्वेसाठी ही एक मोठी परिवर्तन मोहीम आहे. वंदे भारत ही भारतीयांनी, भारतीयांसाठी बनवलेली ट्रेन आहे आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान आहे,” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते.

शतकानुशतके, भारतातील तीर्थक्षेत्रे राष्ट्राच्या चेतनेचे आणि एकतेचे प्रतीक आहेत. आज, प्रयागराज, अयोध्या, हरिद्वार, चित्रकूट आणि कुरुक्षेत्र सारखी पवित्र स्थळे वंदे भारत नेटवर्कद्वारे जोडली जात आहेत, त्यामुळे ते आपली संस्कृती, श्रद्धा आणि विकास यांना एकत्र आणणारे एक पाऊल आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये शालेय मुलांशी संवाद साधला. 

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशमंडळ स्थापनेसाठी ४९० पैकी २८९ मंडळांना परवानगी;सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरु ..

vishwatmaklokswamivarta

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांच्या,उत्पादनांच्या विक्री व प्रदर्शनीचे आयोजन- जालना येथील मामा चौक परिसरात प्रदर्शनीचे आयोजन- दिवाळीच्या खरेदीसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद- 11 नोव्हेंबरपर्यंत विक्री व प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोज*शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तळमळीने काम करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे*

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक संपन्न…

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तर काश्मिरचा प्रश्न चिघळला नसता- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले**किनगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण*

vishwatmaklokswamivarta