vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन

​अहिल्यानगर, प्रतिनिधी :- सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा) १९५९ व नियमावली १९६० मधील कलम ५ (१) व ५ (२) अंतर्गत ई-आर १ त्रैमासिक विवरणपत्रे विहित कालावधीत सादर करणे सर्व संबंधित आस्थापनांसाठी बंधनकारक आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीसाठीचे ई-आर १ विवरणपत्र तिमाही संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत, म्हणजेच दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी वरील कालमर्यादेत विवरणपत्रे सादर करावीत. तसेच संबंधित आस्थापनांनी आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावेत, असेही कळविण्यात आले आहे

00000

संबंधित पोस्ट

मुंबईतील जयहिंद कॉलेज चर्चगेट विद्यार्थ्यांमार्फत धारावीतील मुलांच्या विविध स्पर्धा चे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

अभिजात मराठी भाषा सप्ताहः विश्वकोश मंडळातर्फे भूविज्ञान नोंद लेखन कार्यशाळा,जनसामान्यांना पृथ्वीविषयी सोप्या भाषेत माहिती द्या-डॉ.मिलिंद दुसाने

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

बारामती पोटनिवडणूक- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा वाढला जोर

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ