vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

चनेगावात भर उन्हाळ्यात नागरिकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा वेळेवरनियोजनामुळे पाण्यासाठी भटकंती नाही वेळेवर टँकर येत असल्याने नागरिकांना दिलासा

राजूर, (प्रतिनिधी)-बदनापूर तालुक्यातील चनेगाव ग्रामपंचायतच्या नियोजनामुळे भरउन्हाळ्यातही पाणी वेळेवर मिळत असल्याने नागरिकांनी समाधानव्यक्त केले आहे. गावात सध्या वेळेच्या वेळी टँकरने पाणीपुरवठा होतअसल्याने आज घडीला तरी गाव पाणी टंचाई पासून दूर असल्याचे सरपंच कविता मुटकुळे-पाटील यांनी सांगितले.

येथील सरपंच कविता मुटकूळे-पाटील यांनी बोलताना सांगितले की, गावात आज मेमहिन्यातही गावकर्‍यांना पाणी मिळत असल्याने गावात कुठेही पाणीटंचाई नाहीतसेच योग्य नियोजन व ग्रामपंचायत सदस्याच्या सहकार्यामुळे गावातीलनागरिकांना पाण्यासाठी यंदा भटकंती करावी लागत नाही. परंतु इतके होऊ नये गावातील काही जण पाणी टंचाईचा आव आणत आहे.गुत्तेदाराच्या दुर्लक्षामुळे जलजीवन योजनेचे काम रखडलेतसेच चनेगावासाठी जलजीवन योजना मंजूर आहे. सदरील योजनेचे काम ही काहीप्रमाणात झाले. त्यानंतर हे काम जलदगतीने करण्यात यावा यासाठी सरपंच व गावकर्‍यांनी वेळोवेळी निवेदन संबंधित कार्यालयात देवून आंदोलनही केलीआहे. जलजीवन योजनेचे काम होऊ शकले नाही. अशाही परिस्थितीत ग्रामपंचायतसरपंच व सदस्यांच्या समन्वयेमुळे गावात टँकरद्वारे वेळेवर पाणीपुरवठाकरण्यात येत असल्याने सध्या तरी गावात पाणी टंचाई निर्माण झालेलीनाही,असे सरपंच कविता मुटकूळे- पाटील यांनी सांगितले.

०००००००००

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला वाहनांसह बचाव साहित्य महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहने सुपूर्द

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

वडाळा येथील भक्ती_पार्क येथील एम एम आर डी ए कॉलनीतील एस.टी.पी. प्लांटमध्ये अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार. 

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta