मुख्य जलवाहिनीवरील अत्यावश्यक कामे, व्हॉल्व बसविणे, जलवाहिनी जोडणी तसेच पावसाळापूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
📅 पाणीपुरवठा बंद कालावधी🕙 बुधवार | १३ मे २०२६ | सकाळी १०:००ते🕙 गुरुवार | १४ मे २०२६ | सकाळी १०:००📍 प्रभावित विभागबेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, खारघर आणि कामोठे
⚠️ महत्त्वाचे• २४ तास पाणीपुरवठा बंद राहील• १४ मे रोजी संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो• नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून जपून वापर करावानागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.