vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज लागणार राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा निकाल; ‘येथे’ पहा जनतेचा कौल

आज लागणार राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा निकाल; ‘येथे’ पहा जनतेचा कौल…

राज्य प्रतिनिधी

राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

 

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे. आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

एबीपी माझा आणि इतर टीव्ही चॅनेलवर

 

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे.

आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

संबंधित पोस्ट

अनधिकृत बांधकामांवर  मुंबई पालिकेने  युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांचा BMC ला महत्त्वाचा आदेश.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी-सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

भारतीय ऑलिंपिक हॅण्डबॉल समिती आणि उत्तर प्रदेश ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्यत्व मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून कोटी रुपयांची: लुटीप्रकरणी अटक आरोपीचा जामीन नामंजूर…

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू· वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट· महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच..

vishwatmaklokswamivarta

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास विधी सेवा प्राधिकरणात दावा दाखल करता येणार   – सचिव गि. ग. कांबळे- कायदेशीर वारसांना सहा लाखांची भरपाई- मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

vishwatmaklokswamivarta