vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी दोन सक्षम प्राधिकाऱ्यांची केली नियुक्ती

जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी दोन सक्षम प्राधिकाऱ्यांची केली नियुक्ती

 

 

 

     राज्य प्रतिनिध :- शासनाने जालना जिल्ह्यामधून जाणारा जालना-जळगाव हा रेल्वेमार्ग घोषित केलेला आहे. हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील जालना, बदनापूरसह भोकरदन तालुक्यातून जात आहे. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तरी या कामी जालना व बदनापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुरिता सुत्रावे तर भोकरदन तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

 

जालना-जळगाव या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे कामकाज करतेवेळी संपादित होणाऱ्या जमिनीबाबत क्षेत्र, वहिवाट व जमिनीवरील फळझाडे , बांधकामे यांची अचुक नोंद होवून योग्य तो मोबदला भुधारकास, संबंधितास मिळाव व त्यामधील गैरप्रकार होवू नये यासाठी संपादीत क्षेत्राचे ड्रोन सेव्हर व उपग्रह छायाचित्रांसह केएमएल फाईल्स तयार करुन त्यानूसार मोबदला वाटपाची कार्यवाही होणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी दिली आहे.

 

जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्ग

 

जालना ते पुलगाव हा राष्ट्रीय महामार्ग 753 सी जालना तालुक्यातील आठ गावांमधून जाणार असून त्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सरिता सुत्रावे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून अमरावती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे

संबंधित पोस्ट

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता दि. 15 जानेवारी 2026 रोजी, सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजता या वेळेत मतदान सुरू होणार

vishwatmaklokswamivarta

पिक विमा योजनेत संत्रा व रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्यास मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांना इग्नाईट महाराष्ट्र इंडस्ट्री गव्हर्नमेंट नेटवर्किंग कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार