vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

 

राज्य प्रतिनिधी

जालना : जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मस्साजोग गावाचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जालना शहरातील गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या वतीने हा महा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज जालन्यात मराठा आंदोलकांची बैठक पार पडली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि या प्रकरणाचा जलदगतीने तपास करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली. यावेळी सुनिल आर्दड,अरविंद देशमुख, देवकर्ण वाघ,विश्र्वंभर तिरुखे, संदिप ताडगे,पंकज जर्‍हाड,सुदाम मुकणे,बाळासाहेब इंगळे,बळीराम मोरे,नंदु दाभाडे,सुरेश ढवळे,गणेश कदम ,क्रूष्णा पडूळ,विष्णु कदम,सुरेश तळेकर,ऊद्धव पवार,शरद मांगधरे,गजानन काळै,मनौज ऊबाळे,मंगेश चव्हाण ,विक्रम गाढे, मंगेश देशमुख,प्रदिप गव्हाड,नामदेव धूमाळ,अनिरुद्द शेळके,योगेश पाटील,सतिश देशमुख,रवि ढगे,विष्णु घनघाव,प्रशांत वाढेकर यांच्यासह समाजबांधव उपस्िथत होते.

संबंधित पोस्ट

अखेर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर* *तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर झालं मतदान!*विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. ● तर, विरोधात २३२ मते पडली.

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं सतर्क राहा! वादळी वाऱ्यांचा परिणाम समुद्रापासून; मुंबईपासून विदर्भापर्यंत कधीही कुठंही सुरू होणार धुवाधार पाऊस..

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ जानेवारी२०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण नियमानुकुल करून घ्यावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी