vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

 

 राज्य प्रतिनिधी-

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

प्राप्त माहितीनुसार-बीड जिल्ह्यातील मस्त जोग चे सरपंच संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे पैठण येथे मोठ्या संख्येने येथील नागरिक आणि सामाजिक संस्थांनी अ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे हातामध्ये फलक घेऊन बीडचे जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे याच्या घोषणाही यावेळी देण्यात येत आहेत मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग दर्शविला आहे दोन किलोमीटर लांबीचा हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबला आहे येथे येथून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणार असून तेथे जाहीर सभा ही होणार आहे या सभेमध्ये भाजपा आमदार सुरेश धस आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- संतोष देशमुख या आपल्या भैया साठी न्याय हक्कासाठी येथे यावर लागला आहे यावेळी मनोज जरांगे म्हणाले की धनंजय मुंडे यांची लोक खंडणी हत्या गुंडागर्दी हप्ता वसुली या प्रकरणात गुंतले आहेत तुम्ही केलेल्या जे केलेले पापा आहेत त्याविरुद्ध प्रति मोर्चे काढण्यास सांगितले जात आहेत असे यावेळी ते म्हणाले आमची लढाई गुंडाविरोधात आहे कोणाला वाचू नका सर्वांना फाशीवर लटकू द्या चुकीचे काम सुरू करू नका हे सर्व बंद करा माणुसकी टिकवा असे यावेळी ते म्हणाले, यावेळी मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दात सर्व घटनेचा निषेध केलेला आहे संतोष देशमुख यांचे पूर्ण परिवार या मोर्चा सहभागी आहे

संबंधित पोस्ट

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४३० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 12 जिल्हयातील 28 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न…

vishwatmaklokswamivarta