vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

 

मुंबई प्रतिनिधी –

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. राष्ट्रीय विधायक संमेलन – क्षमता वृद्धी कार्यक्रमात ‘संसदीय कामकाजातील सर्वोत्तम आयुधे’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

‘विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांकडे तारांकित प्रश्न, लक्षवेधी, स्थगन प्रस्ताव अशी सोळा प्रकारची आयुधे असतात. त्यांचा योग्य व परिणामकारक वापर केल्यास जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकतो, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

यावेळी विधानपरिषदेच्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी. जोशी, संमेलनाचे संस्थापक-संयोजक राहुल कराड, युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

दिल्ली पोलीस जॅकलिन फर्नांडिसची आज पुन्हा चौकशी करणार, हजर राहण्याचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

मुसळधार! मुंबई परिसरासह, कोकणातही धो-धो पाऊस, पुढील 3 ते 4 तास आणखी कोसळणार, हवामान विभागाचा इशारा

वाढत्या इंधनदरवाढिचे नितिन गडकरीं यांनी सांगितले कारण

विधान परिषद लक्षवेधी-धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप, भाजप नेत्याची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल….

vishwatmaklokswamivarta

म्हाडा’ सोडत अर्ज भरण्यास दि.८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ