vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा अंतर्गत चार मंडळाच्या नियुक्त्या (ता.२०) जाहीर करण्यात आल्या असून यात नवीन जालना मंडळ अध्यक्ष श्री.सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष श्री.अमोल धानुरे महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्ष पदी श्री.संजय डोंगरे यांचा सत्कार करून माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पक्ष तत्त्वांना समर्पित राहून पक्ष संघटनाचे, जनसेवेचे अधिकाधिक कार्य आपल्या हातून संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.नारायणभाऊ कुचे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव, अशोक अण्णा पांगारकर, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबिलिये, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, उद्योजक अर्जुन गेही, बबन नाना सिरसाठ, मुकेश चव्हाण, निवृत्ती लंके, रोहित नलावडे, दौलत भुतेकर, उद्धव ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होत,बाबासाहेब पाटील कोलते

प्रसिद्धीप्रमुख, भाजपा जि.जालना

 

संबंधित पोस्ट

महाज्योती’च्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे व बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘मिफ्फ -२०२६’ चा शुभारंभ

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधिनस्त सात गाळे भाडे तत्वावर देण्यात येणार§ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी यांना संधी§ अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंतची मुदत..

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेच्या त्रुटी पूर्ततेसाठी समाज कल्याण विभागाची विशेष कार्यशाळा;10 मे पर्यंत अंतिम मुदत

नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलचितळे रोड येथे नेहरू मार्केट भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न