vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

राज्य प्रतिनिधी -हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना उद्या दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी कळविले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना  दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

शिवजल सुराज्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते २६ डिसेंबर रोजी शुभारंभ होणार-शिवजल सुराज्य अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 31.42 टी.एम.सी. पाणीसाठा,आणि: शिराळा तालुक्यात 6 मि. मी. पावसाची नोंद…

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश 

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ७१ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा,रामराज्यासाठी साधना करण्यासह भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांच्या विरोधात लढा द्यायला हवा ! – श्री. बळवंत पाठक, मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा विविध खेळांच्या माध्यमातून युवकांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ