vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

महत्त्वाचा संदेश.-
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

राज्य प्रतिनिधी- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानामध्ये गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीच्या मुद्द्यावर सतत सरकारला घेरून लोकशाही मार्गाने उपोषण करून पाच दिवसानंतर त्यांनी आपली मागणी मराठा समाजाला आरक्षण ही मागणी यशस्वीरित्या धरणा उपोषण करून लाखो समर्थकांसह यशस्वी केली आहे त्यांच्या या मागणीला महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्रिमंडळाने सहमती देऊन मराठा आरक्षण बाबतची मागणी पूर्ण केली आहे

परंतु सतत गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र राज्यात या विविध भागातून मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने आरक्षणाचा लढा यशस्वी करण्याकरिता एकत्रितपणे आजाद मैदानामध्ये कूच करत होते त्या गेल्या अनेक दिवसापासून सोबत मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते तेथे त्यांनी अन्नपानी त्याग केला होता त्यामुळे त्यांच्या शरीरात कमजोरी  अशक्तपणा  जाणू लागला होता त्यामुळे त्यांना नितांत उपचाराची आवश्यकता होती परंतु त्यांनी उपोषणाचा लढा पूर्ण देण्यासाठी जसच्या तसेच ते उपोषणाला बसले होते त्यामुळे त्यांच्या शरीरात खूप अशक्तपणा निर्माण झाला होता परंतु आता आजाद मैदानातील या मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत त्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी उपोषण सोडले त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र राज्य तिल संभाजीनगर येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे त्यांचे उपचार तेथे सुरू असून ते स्वस्थ असल्याचे माहिती उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णालयातील डॉक्टर सांगत असल्याची माहिती मिळत आहे

संबंधित पोस्ट

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

लाडकी बहिण योजनेच्या नावाखाली सायबर फसवणूक

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुरात दगावलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.