vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

महिला आरक्षण विधेयक ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

महिला आरक्षण विधेयक ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली प्रतिनिधी-

महिला आरक्षण विधेयक ही सध्याच्या काळाची गरज आहे आणि हा कायदा आणून त्याची अंमलबजावणी करण्याप्रती मोदी सरकार कटिबद्ध आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.

X मंचावरील संदेशात केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणतात, “महिला आरक्षण विधेयक ही सध्याच्या काळाची गरज आहे. धोरण निर्मितीमध्ये योगदान देणे आणि आपल्या देशाला सक्षम करणे हा आपल्या नारीशक्तीचा हक्कच आहे. हा कायदा आणून तो लागू करण्याप्रती मोदी सरकार कटिबद्ध आहे. सर्वांच्या भल्यासाठी विनाविलंब आणि निश्चितपणे हा बदल घडायला हवा. प्रत्येकजण पुढे येऊन या ऐतिहासिक घडामोडीसाठी पाठींबा देईल, अशी आशा मला वाटते.”

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसनं केलेल्या निंदनीय वक्तव्याचा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेसनं पंतप्रधानांची लोकसभेत माफी मागावी, असं रिजिजू म्हणाले.

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

vishwatmaklokswamivarta

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई विमानतळावर राष्ट्रीय आपत्ती रंगीत तालीम