vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

पुणे प्रतिनिधी📢 जनगणना २०२७ – नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले आहे.

🟢 आपलं अहिल्यानगर – सर्वांसोबत, सर्वांसाठी!जनगणना ही देशाच्या नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने स्वगणना करून अचूक माहिती नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे.👉 स्वगणना करा – हक्क नोंदवा👉 आपली माहिती – आपला विकास👉 एकत्र येऊया – अहिल्यानगर घडवूयाचला, स्वगणनेत सहभागी होऊन अहिल्यानगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावूया!

 

संबंधित पोस्ट

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार..

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

जीबीएस’ आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरून जावू नये –

vishwatmaklokswamivarta

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

कोकण विभागातील खारभूमी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत- रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले