vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

मुंबई प्रतिनिधी-

मुंबई दिवस उजाडला असल्यापासून मुंबईतील बीएसटी बस वाहक चालक कर्मचाऱ्यांनी उन्हाळ्याच्या रकत त्या दिवसात संपाचे हत्यार उगारले या गेल्या चार दिवसापासून बेमुदत संपामुळे मुंबईकर आतील अक्षरश नागरिक हैरान झालेले आहेत

आज रविवार नेटची परीक्षा असतानाही अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे यामुळे रिक्षा टॅक्सी आणि इतर वाहन मात्र मनमाने भाडे वसूल करत आहेत याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे दैनंदिन दिवसात बसणे प्रवास करणाऱ्यांचे मात्र खूप हाल हाल सुरू झाले या संपामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे

बीएसटीच्या सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई शहर उपनगरात कोर्टाच्या बंदीनंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल झाले होते आणि या क्षणालाही होत आहे

 अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत. २७६६ बसपैकी फक्त ३२ बस रस्त्यावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून संपायला झालेली सुरुवात आज पर्यंत प्रशासनाने मागण्यांकडे लक्ष दिले नसल्याने योग्य तो तोडगा अजून पर्यंत निघाले नाही अशी माहिती बीएसटीतील काही कर्मचारी देत आहेत प्रत्यक्षात मात्र याचा संप कधी संपणार आहे अशी चर्चा नागरिकात सुरू आहे परंतु

बेमुदत संप सुरू केल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईतील बहुतांश डेपोमधून रोज प्रमाणे सकाळपासून एकही बस निघालेली नाही. यामुळे सकाळच्या वेळी कार्यालय गाठताना चाकरमान्यांचे प्रवासाचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीसाठी रांगा लागल्या आहेत.

संबंधित पोस्ट

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

रस्ते विकासासाठी निकडीनुसा मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र ‘नंबर वन’ करणार-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…