vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

पुणे प्रतिनिधी📢 जनगणना २०२७ – नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले आहे.

🟢 आपलं अहिल्यानगर – सर्वांसोबत, सर्वांसाठी!जनगणना ही देशाच्या नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने स्वगणना करून अचूक माहिती नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे.👉 स्वगणना करा – हक्क नोंदवा👉 आपली माहिती – आपला विकास👉 एकत्र येऊया – अहिल्यानगर घडवूयाचला, स्वगणनेत सहभागी होऊन अहिल्यानगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावूया!

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय महामार्ग 166 (एच) अंतर्गत पेठ ते सांगली रस्त्याचे निवाडे पूर्ण मोबदल्यासाठी संपर्क साधावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

मुंढवा पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे पाषाण येथे स्थलांतरण

जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर

vishwatmaklokswamivarta

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

विशेष लेख-सावधान….! भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

vishwatmaklokswamivarta