
पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले
पुणे प्रतिनिधी📢 जनगणना २०२७ – नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले आहे.
🟢 आपलं अहिल्यानगर – सर्वांसोबत, सर्वांसाठी!जनगणना ही देशाच्या नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने स्वगणना करून अचूक माहिती नोंदवणे ही आपली जबाबदारी आहे.👉 स्वगणना करा – हक्क नोंदवा👉 आपली माहिती – आपला विकास👉 एकत्र येऊया – अहिल्यानगर घडवूयाचला, स्वगणनेत सहभागी होऊन अहिल्यानगरच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावूया!



