vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

नवी मुंबई प्रतिनिधी-

मुख्य जलवाहिनीवरील अत्यावश्यक कामे, व्हॉल्व बसविणे, जलवाहिनी जोडणी तसेच पावसाळापूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

📅 पाणीपुरवठा बंद कालावधी🕙 बुधवार | १३ मे २०२६ | सकाळी १०:००ते🕙 गुरुवार | १४ मे २०२६ | सकाळी १०:००📍 प्रभावित विभागबेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, खारघर आणि कामोठे

⚠️ महत्त्वाचे• २४ तास पाणीपुरवठा बंद राहील• १४ मे रोजी संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो• नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून जपून वापर करावानागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.

00000

संबंधित पोस्ट

1 एप्रिलपासून होणार मलेरियामुक्तीच्या आराखड्याची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

vishwatmaklokswamivarta

अकोला जिल्ह्यातील पीक विमा योजनेतीलशेतकऱ्यांना विमा रकमेचे पैसे मिळाले कृषी विभागाचा खुलासा

vishwatmaklokswamivarta

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून  मोठी  ऐतिहासिक आनंदाची बातमी -भारतीय भूमीवर जन्मलेल्या ‘गामिनी’ने दिला ४ बछड्यांना जन्म 🇮🇳

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

३५ गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण

सहकारी संस्थांच्या निवडणूक निर्णय अकारी निवडीसाठी31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन