vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

राज्य प्रतिनिधी

🌧️ रायगड जिल्हा हवामान अपडेट⏰ संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत वैध,रायगड जिल्ह्यात पुढील ३ तासांत काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा व दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 🌦️ पावसाचा अंदाज 🟡 मध्यम पाऊस : ५ ते १५ मिमी/तास🟠 जोरदार पाऊस : १५ मिमी/तास पेक्षा अधिक

⚠️ नागरिकांसाठी सूचना • वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा• नदी, नाले व धबधब्यांजवळ जाणे टाळा• वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी• हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे00000

संबंधित पोस्ट

कुटुंब’संस्था मजबूत करणे हाच मानस-रूपाली चाकणकर जनसुनावणीत १५२ तक्रारी निकाली

vishwatmaklokswamivarta

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान;गांधेली येथे वृक्ष लागवड कामांची पाहणी

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   — जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta