vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

राज्य प्रतिनिधी

🌧️ रायगड जिल्हा हवामान अपडेट⏰ संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत वैध,रायगड जिल्ह्यात पुढील ३ तासांत काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा व दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 🌦️ पावसाचा अंदाज 🟡 मध्यम पाऊस : ५ ते १५ मिमी/तास🟠 जोरदार पाऊस : १५ मिमी/तास पेक्षा अधिक

⚠️ नागरिकांसाठी सूचना • वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा• नदी, नाले व धबधब्यांजवळ जाणे टाळा• वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी• हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे00000

संबंधित पोस्ट

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रेडाई-एमसीएचआय आयोजित ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित; १६ मार्चपर्यंत मुदतवाढ..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..