vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

राज्य प्रतिनिधी

🌧️ रायगड जिल्हा हवामान अपडेट⏰ संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत वैध,रायगड जिल्ह्यात पुढील ३ तासांत काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा व दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 🌦️ पावसाचा अंदाज 🟡 मध्यम पाऊस : ५ ते १५ मिमी/तास🟠 जोरदार पाऊस : १५ मिमी/तास पेक्षा अधिक

⚠️ नागरिकांसाठी सूचना • वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा• नदी, नाले व धबधब्यांजवळ जाणे टाळा• वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी• हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे00000

संबंधित पोस्ट

अग्निवीर भरतीसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे१० ते १२ ऑगस्टदरम्यान आयोजन; इच्छुक युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेची चौकशीसाठी समिती- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यात – नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन