vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

राज्य प्रतिनिधी-

देशात महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता आणि अल्पवयीन मुली ही यातून सुटलेल्या नाहीत कोणत्या ना कोणत्या कारणे अबोध बालिके याच्यावरही बलात्कार केल्याच्या घटना समोर येत आहेत त्याच पैकी हे अशा अघोरी आरोपींची मानसिकता लक्षात घेऊन एक प्रकरण या प्रकरणात जालना विशेष सत्र न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन योग्य निकाल दिला असल्याचे सर्वत्र निकालाचे स्वागत करण्यात येत आहे

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडित बालिकेला ३ लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

जालना इथल्या विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयानं तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 १० जून रोजी बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

000

0

संबंधित पोस्ट

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील कृषी सेवा केंद्रांवर साठा व दर दर्शविणारे फलक अनिवार्य.राहाता तालुक्याची खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक संपन्न

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फुटाळा तलाव परिसरातील अतिक्रमण हटवू- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

संपन्न औद्योगिक महाराष्ट्रासाठी ‘ इज ऑफ डूइंग बिजनेस’परवाने कमी करून नवीन उद्योगासाठी लागणारा वेळ कमी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta