vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.

 १ सप्टेंबर २०२६ पासून, भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रत्यक्ष (फिजिकल) बोर्डिंग पास किंवा त्यावर शिक्का मारण्याची अनिवार्य गरज असणार नाही. प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनमधील डिजिटल ई-बोर्डिंग पास ,त्याऐवजी, परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई-बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल.

बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारायच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई क्लायमेट वीक’च्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन दुसरा ‘मुंबई क्लायमेट वीक’ फेब्रुवारी २०२७ मध्ये होणार

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन,उसाचे वजन, रास्त भाव आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान संत गोपाळबुवा कारखान्याची हीच हमी-राजेश कराड

vishwatmaklokswamivarta

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

vishwatmaklokswamivarta

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण- जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन