vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.

 १ सप्टेंबर २०२६ पासून, भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रत्यक्ष (फिजिकल) बोर्डिंग पास किंवा त्यावर शिक्का मारण्याची अनिवार्य गरज असणार नाही. प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनमधील डिजिटल ई-बोर्डिंग पास ,त्याऐवजी, परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई-बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल.

बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारायच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून लातूरमधील युवकांना मिळणार नामांकित कंपन्यांमध्ये कामाची संधी

सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात बहुमान!

भारताचा ऐतिहासिक विजय!-🙌🇮🇳इंग्लंडच्या घरच्या मैदानावर ५८ वर्षांनी ३३६ धावांनी पराभव करून इतिहास रचला

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

vishwatmaklokswamivarta