
गणपती विसर्जन ज्या ठिकाणी होते ते कुंड पाण्याने गच्च भरलेले असून कोणत्याच प्रकारची सेक्युरिटी नाही व शिशुभिकरणाचे कामअर्धवट दिसून येत आहे गणपती अवघ्या बारा तेरा दिवसावर
जालना प्रतिनिधी
गणपती विसर्जन ज्या ठिकाणी होते ते कुंड पाण्याने गच्च भरलेले असून कोणत्याच प्रकारची सेक्युरिटी नाही व शिशुभिकरणाचे कामअर्धवट दिसून येत आहे गणपती अवघ्या बारा तेरा दिवसावर येऊन ठेवले असून याकडे जालना महानगरपालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे
गणपती विसर्जन जवळ आले कीच महानगरपालिकेचे लक्ष कुंडाकडे वेदले जाते वर्षभर कोणीही त्या कुंडाकडे लक्ष देत नाही जणू झोपी गेलेला जागा झाला छायाचित्र किरण खानापुरे



