
मालाडजवळील रणांगल बीच जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी मुंबई हायकोर्ट कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स…
मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे.
मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यांची बाजू ऐकून न घेता ही कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याने कोर्टाने कारवाई केली आहे. 19 सप्टेंबरला जिल्हाधिकार्ण्याचेकोयांना कोर्टात उपस्थित राहण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.
Bombay High Court summons Collector over demolishing fisherfolk community crematorium without hearing reports @Neha_Jozie



