vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके…

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके…

 

लातूर प्रतिनिधी

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बदललेल्या नावांना केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. आता औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल यावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने परिसरात फटाक्यांची आतिषबाजी केली आहे

महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बदललेल्या नावांना केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. आता औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद हे धाराशिव म्हणून ओळखले जाईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्याबद्दल भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि ढोल वाजवले.

ANI
@ANI

Follow

#WATCH | Maharashtra | BJP and Shiv Sena workers burst crackers and play the drums as they celebrate the renaming of Aurangabad as Chhatrapati Sambhajinagar.

Watch on Twitter

संबंधित पोस्ट

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभा निवडणूक- 2024आचारसंहितेत उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू विक्री विरुद्ध फास…!एक महिन्यात 94 गुन्हे, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य एसटी महामंडळाबद्दल दोन महत्त्वाच्या घडामोडी, राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न…