vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच दुःख नौदलाचे अधिकारी पाहणी पथक रवाना..

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच दुःख नौदलाचे अधिकारी पाहणी पथक रवाना..

 

राज्य प्रतिनिधी

भारतीय नौदलाने हा पुतळा उभारला होता. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे आणि त्वरित.  पाहणी करता नौदलाचे पथक रवाना झाले आहे लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे. भारतीय नौदलाने आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

 

नौदल दिनी 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील. पथक रवाना झाले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या सर्वच स्तरातून सरकारवर टीका होत आहे. राजकारण्यांसह कलाकर, आणि जनतेतून सरकारवर टीका केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी पुतळा तयार करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. खरतर भारतीय पुतळा उभारला होता. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अख्त्यारित होता. भारतीय नौदलाने घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची आज नौदलाचे अधिकारी पाहणी करतील. पथक रवाना झाले आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल असे सांगण्यात येत आहे.

अनावरणानंतर अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत करावाईलाही सुरूवात केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या या प्रकरणात आत्तापर्यंत दोन व्यक्तींविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे.  सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध …

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

मुंबईकरांना; 30, 31 जानेवारीला सांभाळून पाणी वापरण्याचं आवाहन; 12 विभागांत पाणी पुरवठा राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

पाणलोट यात्रेच्या’ माध्यमातून पाणलोट विकासाची चळवळ उभारणार- मंत्री संजय राठोड,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

१५ ऑक्टोबर पासून “मराठा आरक्षण बलिदान” रथयात्रेच्या माध्यमातूनमराठा आरक्षणाच्या आक्रमक लढाईस सुरुवात करणार

केंद्रीय धमकी देणाऱ्या तुरुंगात बंद असलेल्या गुन्हेगाराला मोबाईल फोन कसा उपलब्ध झाला ? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल.

vishwatmaklokswamivarta