vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

 

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शासनातर्फे मुंबईत इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हा पुतळा बनविण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारयांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज या कार्यशाळेस भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या समवेत शिल्पकार राम सुतार, त्यांचे पुत्र, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख इ. उपस्थित होते. तसेच सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

०००००

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात पाच डिसेंबर ला महायुतीचा शपथविधी सोहळा…!

vishwatmaklokswamivarta

धाराशिव येथे सुसज्ज ५०० खाटांचे रुग्णालय उभारणीची कार्यवाही त्वरित सुरु करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार आशियाई विकास बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज मंजूर पहिल्या टप्प्यात बाराशे कोटी कर्ज मिळणार

vishwatmaklokswamivarta

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, क्राईम ब्राँच दाखल करणार आरोपपत्र….

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta

स्वदेस ड्रीम व्हिलेज उपक्रमात आता एक हजार गावांचा समावेश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वदेस फाऊंडेशनशी करार

vishwatmaklokswamivarta

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला-विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमी पाऊस पडलेल्या भागांमध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई करू नये