vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

जगाला भुरळ घालणारा एक भारतीय सोशल मीडिया अवलिया!!! तारिक खत्री.

जगाला भुरळ घालणारा एक भारतीय सोशल मीडिया अवलिया!!! तारिक खत्री.

 

विशेष प्रतिनिधी-

  मुंबई- जगामध्ये विविध प्रकारच्या संगीत,नृत्य, गायन, आदी विविध कलांमध्ये कुणा अवलियाने आगळेवेगळे अचंबित करणारे , किमया करणारे, कृत्य केल्यास सगळी वृत्तपत्रसृष्टी त्याचा मागोवा घेते, त्याचा जीवनपट हाताळते. परंतु आपल्या देशात आणि परदेशात असणाऱ्या वृत्तपत्रसृष्टीने त्या अवलियाची दखल घेतली नाही. त्याची खंत मनाशी असूनही एक आशावाद मनाशी बाळगून पत्रकार बांधवांनापुढे आपल्या कामाचा ठसा कसा उमटवून आपण जागतिक दर्जाचे सोशल मीडिया आयडॉल झालोत याचा लेखाजोखा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला तो असा- तारिक खत्री असा एक सोशल मीडिया प्रभावक ज्याने आपली कामाची सुरुवात अगदी नाच गाण्यावरून केली होती आणि ती जेंव्हा व्हायरल केली होती त्यावेळेस जवळपास ४० हजार प्रेक्षकांनी पाहिले आणि त्याला पसंत केले त्या घटनेने प्रभावित होऊन त्याने पुढे स्री जीवनावरील अन्याय अत्याचारा विरोधी आवाज उठवला, आपल्या भारतीय जवानाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांना समर्थन दिले त्यांच्या अशा कामामुळे त्याने कधी लाखों करोडो लोकांचा चाहता झाला आहे हे त्याचे त्याला ही समजले नाही असा अवलिया,ज्यांचे अभूतपूर्व यश उद्योग मानकांना पुन्हा परिभाषित करत आहे. त्याने गेल्या ९० दिवसांत असाधारण कामगिरी केली आहे.

• २५.८ दशलक्ष पोहोच: त्याच्या व्यापक आकर्षणाचा पुरावा.

• ५५.९ दशलक्ष दृश्ये: त्याच्या कंटेंटचे मनमोहक स्वरूप दर्शवते.

• २५.४ दशलक्ष पोस्ट सहभाग: अभूतपूर्व १००% सहभाग दर साध्य करणे – प्रभावक मार्केटिंगमध्ये कधीही न पाहिलेला पराक्रम.

• प्रति सहभाग किंमत १.६४/- खर्च: खर्च कार्यक्षमतेची पातळी जी सर्वात अनुभवी डिजिटल मार्केटर्सनाही मागे टाकते.

हे आकडे केवळ प्रभावी मेट्रिक्सपेक्षा जास्त दर्शवितात; ते डिजिटल प्रभाव कसे समजून घेतात यामध्ये एक आदर्श बदल दर्शवितात. तारिकचे निकाल स्थापित शीर्ष भारतीय प्रभावक आणि अगदी जागतिक आयकॉनपेक्षाही मागे टाकतात, प्रभाव आणि कार्यक्षमतेची पातळी दर्शवितात जी खरोखर उल्लेखनीय आहे.

फेसबुक लिंक:

https://www.facebook.com/tariqkhatri2019

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; एकदा जमीन विकली काय म्हणाले राज ठाकरे? भाषा संपली तर… रायगडवासियांना राज ठाकरेंचं आवाहन

अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री गुलाबराव पाटील पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

हवा गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाहीवर भर देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न