vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

        सांगली, प्रतिनिधी: जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ६६ पर्यटक काश्मीर येथे अडकले होते. यापैकी १८ पर्यटक सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये पोहचले आहेत, १४ पर्यटक महाराष्ट्र मध्ये पोहचण्याकामी प्रवासामध्ये आहेत व उर्वरित ३४ पर्यटक आज रात्री विमानाव्दारे मुंबईमध्ये पोहचतील, अशी माहिती सर्व पर्यटकांशी संपर्क केला असता प्राप्त झाली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

१९३५ वर्ष पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

vishwatmaklokswamivarta

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत

vishwatmaklokswamivarta

पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारी घ्या !!

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिलमध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण…