vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील18 नागरिक महाराष्ट्रात पोहोचले..

        सांगली, प्रतिनिधी: जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील ६६ पर्यटक काश्मीर येथे अडकले होते. यापैकी १८ पर्यटक सुखरूपपणे महाराष्ट्रामध्ये पोहचले आहेत, १४ पर्यटक महाराष्ट्र मध्ये पोहचण्याकामी प्रवासामध्ये आहेत व उर्वरित ३४ पर्यटक आज रात्री विमानाव्दारे मुंबईमध्ये पोहचतील, अशी माहिती सर्व पर्यटकांशी संपर्क केला असता प्राप्त झाली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

गावाच्या समृध्दीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबबावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे- अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी : पालकमंत्री संजय राठोड उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न, सामाजिक एकतेचा दिला संदेश

राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्याचे सातवे निवडणूक आयुक्त म्हणून पदाचा पदभार स्वीकारला.

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन**आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी; एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण*

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

हरंगुळ खुर्द येथे जागतिक बालमजुरी विरोधी दिन आणि मोफत शिक्षण हक्क कायद्याविषयी मार्गदर्शन