शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर…
राज्य प्रतिनिधी-शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर. करण्यात आले आहे मात्र कुठल्याही व्यक्तीला या कायद्याअंतर्गत अटक करता येणार नाही. केवळ बंदी घातलेल्या संघटनांसाठी काम करत असल्याचं आढळलं, तरच अटक करता येईल – मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले
कडवी डावी विचारसरणी अशी व्याख्या असणाऱ्या आणि या विचारानं प्रेरित होऊन नक्षलवादी कारवाया करत लोकशाहीसह न्यायव्यवस्था, संसद अशा संवैधानिक संस्थांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना चाप बसवण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे माहिती – मुख्यमंत्री. यांनी विधानसभेमध्ये दिली
मात्र कुठल्याही व्यक्तीला या कायद्याअंतर्गत अटक करता येणार नाही. केवळ बंदी घातलेल्या संघटनांसाठी काम करत असल्याचं आढळलं, तरच अटक करता येईल – असेही यावेळी सांगण्यात आले