
आसाम मध्ये प्रचाराचा धुमधडाका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची काँग्रेसवर जोरदार टीका-विकसित आणि घुसखोरमुक्त आसामसाठी भाजपाला प्रचंड बहुमतानं विजयी केल्याचं आवाहन त्यांनी केले
राज्य प्रतिनिधी-आसाममध्येही प्रचाराला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांनी सोनितपूर इथल्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार टीका. ते यावेळी म्हणाले की आसामला घुसखोरमुक्त करण्यासाठी हे मतदान आहे. घुसखोर आसामच्या तरुणांच्या नोक-या आणि गरीबांचं रेशन बळकावत आहे. असा आरोप यावेळी त्यांनी केला



