vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशारा. “काँग्रेसला निडर लोकांची गरज, काँग्रेस  खासदार राहुल गांधी.

काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशारा. “काँग्रेसला निडर लोकांची गरज, काँग्रेस  खासदार राहुल गांधी.

प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. काँग्रेस सोडणारे नेते RSS ची माणसं आहेत. काँग्रेसला निडर नेत्यांची गरज आहे. कमजोर नेत्यांची नाही. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतील अशी माणसं काँग्रेसला नको. अशा नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवायला हवा अशा कडक शब्दात राहुल गांधींनी सुनावलं आहे. पक्षाच्या सोशल मीडिया यूनिटच्या बैठकीत ते बोलत होते.

काँग्रेसला निडर लोकांची गरज, डरपोकांनी बाहेर जावं

खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे असं त्यांनी सांगितले.

खूप सारे लोक आहेत जे घाबरत नाहीत. त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणावं. जे आमच्याकडे घाबरतात त्यांनी बाहेर पडावं. तुमची गरज नाही, RSS मध्ये जा, आम्हाला निडर लोकांची गरज आहे. ही आमची आयडियोलॉजी आहे असं राहुल म्हणाले

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील मिरवणूक बंदोबस्ताचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा,गणपती विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘एनएडीपी’त दीक्षान्त समारंभ उत्साहात

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज वाटप पीक कर्जाचे नुतनीकरण 30 जुनपूर्वी करण्याचे आवाहन

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकासाठी आचारसंहिता भंगासंदर्भात,तक्रारींसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण