vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

जालना प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात होणाऱ्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. या आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येवून मदत करत आहेत. तरी अंबड तालुक्यातील झिरपी येथील सरपंच संदीप पवार यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत शासनाकडून सरपंचाना जे मानधन मिळते, त्यातील एक वर्षाच्या कालावधीतील रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांचे आभार मानले.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

📢 लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान; जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक कॉपी प्रकरण आढळल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा इशारा

vishwatmaklokswamivarta

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta