vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  सरपंचाने दिले एका वर्षाचे मानधन…

जालना प्रतिनिधी:- मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यात होणाऱ्या सततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. या आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येवून मदत करत आहेत. तरी अंबड तालुक्यातील झिरपी येथील सरपंच संदीप पवार यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत शासनाकडून सरपंचाना जे मानधन मिळते, त्यातील एक वर्षाच्या कालावधीतील रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांचे आभार मानले.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन; विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात महापौर श्रीम. सुजाता पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदनमहानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचा-यांचा कामगार दिनानिमित्त सन्मान

बारावी परीक्षेचे गुणपत्रक-साहित्याचे वाटप सुरू 

vishwatmaklokswamivarta

विभागीय सहायक भाषा संचालक योगेश शेट्ये यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ कोकण भवनात संपन्न