लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
नवी दिल्ली प्रतिनिधी- स्वातंत्र्यानंतर ५६५ संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून देशाची अखंडता आणि एकता मजबूत करणारे महान राष्ट्रनेते.स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी देशाला मजबूत पाया दिला.त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
स्वातंत्र्यानंतर ५६५ संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून देशाची अखंडता आणि एकता मजबूत करणारे महान राष्ट्रनेते.स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी देशाला मजबूत पाया दिला.त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.