vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

 धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

 

[ मुंबई प्रतिनिधी-

गेले अनेक वर्षापासून भर बाजार रस्त्यावर संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग याला छेद करणारी बेकायदेशीर कचराकुंडीमुळे भाजीपाला मार्केट समोरील दुकाने व उघड्यावर विकला जाणारा खाद्यपदार्थ रोज या घाणीच्या संपर्कात असतात त्यातच भर म्हणून की काय भटकी कुत्रे यांचाही उपद्र वाढलाय मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो त्याची विल्हेवाट लागत नसल्यामुळे भटकी कुत्री तो कचरा पसरवतात त्यातून वाट काढत व कुत्र्यांपासून सावध रहा मार्ग काढावा लागतो याकडे पालिका प्रशासन लक्ष देईल का? ही बेकादेशीर कुंडीत बंद करा अशी मागणी श्री दिलीप गाडेकर संघटक सचिव धारावी नागरिक समिती यांनी केली आहे

महानगरपालिका जी उत्तर विभाग धारावी मध्ये संत कक्कया मार्गावरील एन शिवराज खेळाच्या मैदानाची व साहित्याची दूरदर्शन अस्वच्छ मैदान तुटलेली खेळणी वाया जाणारे पाणी व घाणीत खेळणारी मुले यामुळे आरोग्य धोक्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना चालताना फिरताना त्रास होतो मुलं खेळापासून वंचित आहे सर्वत्र अस्वच्छता उद्यान विभागाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जाते श्री दिलीप गाडेकर प्रमुख हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व सल्लागार जेष्ठ नागरिक झेंडा ग्रुप धारावी

संबंधित पोस्ट

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेला नवी दिल्लीत राष्ट्रीय ‘स्कॉच पुरस्कार २०२५’ प्रदान**मालमत्ता कर सुधारणा व डिजिटल प्रशासनाचा देशपातळीवर गौरव*

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 1.50 लाखाहून अधिक संचिकांचे वर्गीकरण**कार्यालयीन स्वच्छता व सुयोग्य अभिलेख जतन पध्दतीवर भर*

मुंबईत १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट ‘वेव्हज २०२५’ च्या आयोजन..

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचालएकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी