vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

 धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

 

[ मुंबई प्रतिनिधी-

गेले अनेक वर्षापासून भर बाजार रस्त्यावर संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग याला छेद करणारी बेकायदेशीर कचराकुंडीमुळे भाजीपाला मार्केट समोरील दुकाने व उघड्यावर विकला जाणारा खाद्यपदार्थ रोज या घाणीच्या संपर्कात असतात त्यातच भर म्हणून की काय भटकी कुत्रे यांचाही उपद्र वाढलाय मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो त्याची विल्हेवाट लागत नसल्यामुळे भटकी कुत्री तो कचरा पसरवतात त्यातून वाट काढत व कुत्र्यांपासून सावध रहा मार्ग काढावा लागतो याकडे पालिका प्रशासन लक्ष देईल का? ही बेकादेशीर कुंडीत बंद करा अशी मागणी श्री दिलीप गाडेकर संघटक सचिव धारावी नागरिक समिती यांनी केली आहे

महानगरपालिका जी उत्तर विभाग धारावी मध्ये संत कक्कया मार्गावरील एन शिवराज खेळाच्या मैदानाची व साहित्याची दूरदर्शन अस्वच्छ मैदान तुटलेली खेळणी वाया जाणारे पाणी व घाणीत खेळणारी मुले यामुळे आरोग्य धोक्यात आला आहे ज्येष्ठ नागरिकांना चालताना फिरताना त्रास होतो मुलं खेळापासून वंचित आहे सर्वत्र अस्वच्छता उद्यान विभागाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जाते श्री दिलीप गाडेकर प्रमुख हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी व सल्लागार जेष्ठ नागरिक झेंडा ग्रुप धारावी

संबंधित पोस्ट

अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघनःशहरात दोन रेस्टॉरन्ट्सवर कारवाई;परवाने निलंबित

महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश,मात्र ध्वनी मर्यादेचे पालन बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी-‘वीड टू वेल्थ’ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू..

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार…

चिखलीत जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न!उद्योजकांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta