छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबीर
📍 मुंबई प्रतिनिधी
‘छत्रपती शिवाजी महाराज #महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबीर पार पडले. यामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील १५० हून अधिक निराधार महिला, दिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखले, ज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले.
या शिबीरात रिलायन्स फाउंडेशन, लोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.
‘छत्रपती शिवाजी महाराज #महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात कामाठीपुरा, पश्चिम खेतवाडी परिसरात समाधान शिबीर पार पडले. यामध्ये कामाठीपुरा तसेच गिरगाव परिसरातील १५० हून अधिक निराधार महिला, दिव्यांग आणि इतर नागरिक यांना विविध दाखले, ज्येष्ठ नागरिक यांना ओळखपत्र व संजय गांधी निराधार योजनेसंबंधीचे सर्व लाभ एकाच ठिकाणी देण्यात आले.
या शिबीरात रिलायन्स फाउंडेशन, लोढा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला. हे शिबीर मुंबई शहरचे जिल्हाधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डी-वॉर्डचे नगरसेवक गौरांग झवेरी व स्नेहल तेंडुलकर, संजय गांधी योजना विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडले.