vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

भाजपचा नवा भारत फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा- नाना पटोले

भाजपचा नवा भारत फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा- नाना पटोले.. काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रपिता यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांचा (भाजप) ‘नवा भारत’ फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा आहे तर बाकीची लोकसंख्या दीन आणि भुकेली आहे. आम्हाला या ‘नव्या भारताची’ गरज नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दोन राष्ट्रपिता’ या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते.

 

 

राष्ट्रपिता यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांचा (भाजप) ‘नवा भारत’ फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा आहे तर बाकीची लोकसंख्या दीन आणि भुकेली आहे. आम्हाला या ‘नव्या भारताची’ गरज नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दोन राष्ट्रपिता’ या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते.

संबंधित पोस्ट

आमदार संग्राम भैय्या जगताप यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूका होणार आणि महाविकास आघाडी जिंकणार; संजय राऊत… खासदार

vishwatmaklokswamivarta

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार? 

vishwatmaklokswamivarta

महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून उत्तम पद्धतीनं काम करत आहे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा.

vishwatmaklokswamivarta

महायुती सरकारच्या वतीनं आदिवासींकरिता शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणीप्रश्न, धरण या बाबींशी संबंधित प्रश्न आम्ही सोडवलेले आणि महत्त्वाचं म्हणजे पेसा भरतीवर आमचे लक्ष असल्याचे राष्ट्रवादी प्रमुख नेते अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. भरत गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते

vishwatmaklokswamivarta

वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा,रुग्णालयातून साधला कार्यकर्त्यांना संवाद…

vishwatmaklokswamivarta