vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

भाजपचा नवा भारत फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा- नाना पटोले

भाजपचा नवा भारत फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा- नाना पटोले.. काँग्रेस पार्टी प्रदेश अध्यक्ष

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रपिता यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांचा (भाजप) ‘नवा भारत’ फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा आहे तर बाकीची लोकसंख्या दीन आणि भुकेली आहे. आम्हाला या ‘नव्या भारताची’ गरज नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दोन राष्ट्रपिता’ या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते.

 

 

राष्ट्रपिता यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांचा (भाजप) ‘नवा भारत’ फक्त काही मित्रांना अतिश्रीमंत बनवण्याचा आहे तर बाकीची लोकसंख्या दीन आणि भुकेली आहे. आम्हाला या ‘नव्या भारताची’ गरज नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांच्या ‘दोन राष्ट्रपिता’ या वक्तव्यावर नाना पटोले बोलत होते.

संबंधित पोस्ट

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना  पक्षाच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट…

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार? 

vishwatmaklokswamivarta

नंदुरबारचे पालकत्व अजित पवार गटाकडे; विजयकुमार गावितांना बाजूला करून अनिल पाटलांना …  

लोकराज्य पार्टी लोकसभेच्या सर्व जागा लढवणार..

हा मला मारण्याचा कट”; शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर कंबोज यांची पोलिसांत तक्रार

रा का पार्टी अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय आणि पत्रकार परिषदेतील दांडी; अजित पवार यांंनी ट्विट केले