vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहे, गृहमंत्री फडणवीसांचा आरोप…

 

राज्य प्रतिनिधी

राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. “राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत,

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत

 

राज्यात अकोला आणि अहमदनगरमधील शेगांवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती पहायला मिळत आहे. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही गंभीर आरोप केले आहे. “राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कोणीतरी जाणीवपूर्वक हे तणाव निर्माण केले जात आहेत, पण आम्ही त्यांना सोडणार नसल्याने ते यशस्वी होणार नाहीत. काही प्रमाणात ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे आणि त्यामागे काही संघटना आहेत” असा आरोप त्यांनी केला

 

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची स्वामी नारायण मंदिर येथे भेट* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत स्वामीनारायणाचे घेतले दर्शन

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी निवडणुका 2024 : निवडणूक आयोगाने 4 राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा केल्या जाहीर..

vishwatmaklokswamivarta

वाहन वेगाने हाकणे म्हणजे निष्काळीजपाणा आणि गुन्हा नव्हे- मुंबई उच्च न्यायालय

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द जांबसमर्थ इथल्या राम मंदिरातून पंचधातूंच्या सहा मूर्ती चोरीला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश