ठळक बातम्याविधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान… by vishwatmaklokswamivartaNovember 20, 20240 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान… राज्य प्रतिनिधी: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के, अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के,औरंगाबाद-७.५ टक्के,बीड -६.८८ टक्के,भंडारा- ६.२१ टक्के,बुलढाणा- ६.१६ टक्के,चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के,गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के टक्केजळगाव – ५.८५ टक्के,जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के, नागपूर -६.८६ टक्के, नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के, नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के, रायगड – ७.५५ टक्के,रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के, सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७, ठाणे ६.६६ टक्के, वर्धा – ५.९३ टक्के, वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे. पुढील माहिती लवकरच….