vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत130 प्रकरणांपैकी 95 प्रकरणे पात्र- तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे

        सांगली, प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजना सांगली शहर येथील बैठक तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकरी कार्यालयाच्या संजय गांधी शाखा येथे संपन्न झाली. बैठकीस एकूण 130 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी योजना 71 पैकी 56 पात्र व 15 अपात्र. श्रावणबाळ योजना एकूण 59 पैकी 39 पात्र व 20 अपात्र करण्यात आली, असे तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहर अध्यक्ष मनोजकुमार ऐतवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 या बैठकीस महसूल सहायक संदीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. मार्च 2025 महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

वाढवण प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्यादृष्टीनेकौशल्य विकास कार्यक्रम तयार करा- मंत्री नितेश राणे

विशेष लेख-हिंद दी चादर ; गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व…

vishwatmaklokswamivarta

झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार