vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला सर्व क्षेत्राला न्याय देणारा कृषी, औद्योगिक, महिला व युवा यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, सामान्य जनतेच्या आशा व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची राज्यस्तरीय कार्यकारणी जाहीर महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर…

युतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी – अर्जुनराव खोतकर गोरगरिबांसाठी लाभाच्या योजना ताकदीने राबवणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील राजकारण: आमच्यात कोणतेही भांडण नाही, शिंदे सेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे वक्तव्य…

कॉंग्रेस मधून हाकालपट्टी पूर्वीच राजीनामा दिला – संजय निरूपम यांचा दावा

vishwatmaklokswamivarta

हिंगोली येथे काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड येथून जिल्ह्यातील हिवरा/चोरंबा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दाखल झाली. आहे

vishwatmaklokswamivarta

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta