vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला सर्व क्षेत्राला न्याय देणारा कृषी, औद्योगिक, महिला व युवा यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, सामान्य जनतेच्या आशा व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम; ‘इथेनॉल’वरून नितीन गडकरींचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

धनंजय मुंडे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले; महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी पत्नी करुणाला ₹2 लाख मासिक भरणपोषण देण्याचे आदेश दिले आहेत..

vishwatmaklokswamivarta

संसद भवनातील उपराष्ट्र्पतींच्या कार्यालयात, महाराष्ट्रातून नव्याने निवडून आलेले सदस्य पार्थ अजित पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.

अंतरवाला येथील शिवसेना -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश* 

vishwatmaklokswamivarta

उपराष्ट्रपती पदासाठी इंडि आघाडीचे बी.सुदर्शन रेड्डी अर्ज दाखल