vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला सर्व क्षेत्राला न्याय देणारा कृषी, औद्योगिक, महिला व युवा यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, सामान्य जनतेच्या आशा व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक-आमदार सुधाकर अडबाले

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला

vishwatmaklokswamivarta

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी भेट..

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६वा वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतील बैठकीत प्रफुल पटेल व सुनिल तटकरे यांना कार्यालयात बंदी घातल्याचा प्रश्न,मात्र हे हास्यास्पद असून प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि असणार आहेत असे स्पष्ट करतानाच पत्रकाराच्या बातमीमुळे आमच्या सर्वोच्च नेत्यांची आणि पक्षाची हानी झाली  यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन सोमवार पर्यंत अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.-