vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला सर्व क्षेत्राला न्याय देणारा कृषी, औद्योगिक, महिला व युवा यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, सामान्य जनतेच्या आशा व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची घेतली होती का? – नवाब मलिक*

ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे लक्ष्मण हाके यांची माहिती मराठा नेते मनोज जरांगे बारामतीच्या इशाऱ्यावर माघार घेतल्याचे दावा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल-जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणारच अशी गर्जना करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रानंतर ही निवडणूक गुंडाळावी लागली.

vishwatmaklokswamivarta

भाजपा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोली स ची टीम दाखल…

vishwatmaklokswamivarta

गोवा फॉरवर्ड’चे लवकरच काँग्रेसमध्ये विलिनीकरण!

vishwatmaklokswamivarta