vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मस्थानिक बातम्या

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा – जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी  धारावीत यात्रा निघणार…

मुंबई प्रतिनिधी-

गेल्या अनेक वर्षापासून धारावीतून निघणाऱ्या ज्योतिबा भगवंताच्या यात्रेला खंड पडला होता ती यात्रा आता पूर्वत सुरू झाली आहे आज पोर्णिमा हनुमान जयंती याच्या शुभ मुहूर्तावर ज्योतिबाच्या नावानं चांगभलं नावाचा जयघोष करत यात्रा संपन्न होणार आहे

“जोतिबाच्या नावांन”चांगभलं १५० वर्षांची परंपरा पुन्हा नव्याने समस्त  समस्त धारावीकर आणि भाविकांच्या भक्तीने आज दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी सोबतच धारावीत यात्रा निघणार आहे. तरी सर्व जोतिबा यात्रेचा आणि खंडित झालेल्या सासणकठीच्या दर्शनाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, मित्र मंडळीसह उपस्थित रहा.

१५० वर्षांची परंपरा मागील ८ वर्षांपासून खंडित झाली होती ती यावर्षी पुन्हा नव्याने समस्त धारावीकर आणि भाविकांच्या भक्तीने दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी जोतिबा यात्रा मिरवणूकीत पालखी आणि सासनकाठी सोबतच धारावीत यात्रा निघणार आहे. तरी सर्व जोतिबा यात्रेचा आणि खंडित झालेल्या सासणकठीच्या दर्शनाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा. सहकुटुंब, मित्र मंडळीसह उपस्थित रहा.

ठिकाण :- “श्री.जोतिबा मंदिर” शिवनारायण बावडी, धारावी मेन रोड, बगीचा, सकिनाबाई चाळ,संत रोहिदास मार्ग कोळी वाडा, मुकुंद नगर ते काळा किल्ला पूर्वी प्रमाणे मार्ग असणार आहे, परत येते वेळीं संत कक्कया मार्ग ते श्री.जोतिबा मंदिर असा मिरवणूक सोहळा होणार आहे.

“आपली संस्कृती, आपला अभिमान”

प्रति कोल्हापूर यात्रा सोहळा फक्त धारावीतच होत असतो.

(अनेक राजकीय, सामाजिक संघटना आणि पत्रकार यांचे मनःपूर्वक आभार सर्वांनी सहकार्य करून ही परंपरा पुन्हा सुरू केली आहे).आयुष्याच चांगभलं होण्यासाठी, गुलाल, खोबरे आणि दवणा श्री.जोतिबा देवाला अर्पण करून सुखी,समाधानी आणि निरोगी आयुष्य जगुया. !! नाही मोठं मागणं नाही मोठी हाव रं बापा सारखी माया तू लेकराला दे !! “जोतिबाच्या नावांन”चांगभलं चांगभलं चांगभलं…..

00000000

संबंधित पोस्ट

रस्त्याचे काम अर्धवट; गणेश वाडेकर ठेकेदाराने बिलही उचलले माजी सरपंच विमल सातपुते यांच्या कार्यकाळात २०२३ ला झालेला रस्ता फक्त १० तास जेसीबी चालवून अर्धवट काम करुन ८ लाखाचे बोगस बिल उचलले तरीही यावर कारवाई होईल का?हस्ते पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी गाठले थेट मिनी मंत्रालय.

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

दि.22 डिसेंबर रोजी अलिबाग येथे डाक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सरदार@१५० एकता अभियानात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे युवांच्या सहभागाने लवकरच राज्याचे सर्वंकष युवा धोरण साकारणार; युवक-युवतींना सूचना देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..