vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

विदेश प्रतिनिधी-

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आहेत. त्यांनी म्हणले आहे कि, रियाध येथील दूतावास आणि जेद्दा येथील वाणिज्यदूतावास प्रभावितांना पूर्ण मदत आणि सहकार्य करत आहोत

सौदी अरेबियात मदिना जवळ आज सकाळी रस्ते अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला. यात काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाने पूर्ण मतदीची हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारनं 24×7 नियंत्रण कक्ष उभारले आहे

 

📞 हेल्पलाइन क्रमांक:

8002440003 (टोल फ्री)

0122614093

0126614276

0556122301 (WhatsApp)

 

परराष्ट्र मंत्री @DrSJaishankar यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत आहेत. त्यांनी म्हणले आहे कि, रियाध येथील दूतावास आणि जेद्दा येथील वाणिज्यदूतावास प्रभावितांना पूर्ण मदत आणि सहकार्य करत आहोत

संबंधित पोस्ट

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

उन्हाळ्यात एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

उष्माघातापासून काळजी घेण्याचे नवी मुंबईकरांना आवाहन

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते15 मे रोजी लोकार्पण- ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

२०३५ पर्यंत राज्यातील सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार- मंत्री प्रताप सरनाईक